Jump to content

अलीवालची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
KiranBOT (चर्चा | योगदान)द्वारा १६:४५, ६ सप्टेंबर २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

अलीवालची लढाई ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि शीख साम्राज्यामध्ये लढली गेलेली लढाई होती. २८ जानेवारी, इ.स. १८४६ रोजी झालेल्या या लढाईत ब्रिटिशांचा विजय झाला.

सर हॅरी स्मिथने १२,००० सैनिकांनिशी सरदार रणजोधसिंह मजिठियाच्या नेतृत्त्वाखालील २०,००० सैनिकांना सतलज नदीकाठी अलीवाल गावाजवळ हरविले.